Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे अर्थात वॉटरफॉल

महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे अर्थात वॉटरफॉल नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबे अर्थात वॉटरफॉल  20 महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबोली  धबधबा  हा धबधबा सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटात आहे   19 महाराष्ट्रातील प्रसिद्ध अजंठा लेणी धबधबा  हा धबधबा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अजंठा लेणी जवळ आहे हा परिसर पावसाळ्यात अतिशय विहंगम दिसतो  18 महाराष्ट्रातील प्रसिद्ध वाघोरा धबधबा हा धबधबा औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद  तालुक्यातील वेरूळ लेणी जवळ आहे हा धबधबा वेरूळ च्या २७ नंबर च्या लेणी शेजारी वेळगंगा या नदीवर आहे  17 महाराष्ट्रातील एक  प्रसिद्ध मळवली धबधबा  हा धबधबा पुणे जिल्ह्यातील  मावळ तालुक्यातील मळवली गावाजवळ आहे हा धबधबा माळवली रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे आणि लोहगड विसापूर हे दोन किल्ले ह्या धबधबा जवळच आहेत  16 महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवकुंड धबधबा  हा धबधबा पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे  हा धबधबा भिरा धरण शेजारी ताम्हिणी घाटात आहे  15 महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा रामतीर्थ धबधबा  रामतीर्थ हा

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला  स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणजेच पुरंदर किल्ला  स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच पुरंदर किल्ला  पुरंदर हा किल्ला पुणे शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर तसेच हा किल्ला सासवड ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे पुरंदर ह्या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या किल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा  जन्म झाला होता सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एक फाटा २४ किलोमीटर अंतरावर भुलेश्वर पर्यंत बसलेला आहे  त्याच फाट्यावर  सिंहगड, पुरंदर, वज्रगड वसलेले आहेत पुरंदर किल्यावर पुण्याहून जाण्यासाठी कात्रज, बापदेव, आणि दिवे या घाटातून पुरंदरच्या पायथ्याशी जात येते  किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत.  पुरंदरच्या वायव्येला 42  किलोमीटर अंतरावर सिंहगड किल्ला तसेच पश्चिमेला 54 किलोमीटर अंतरावर   राजगड आणि 60 किलोमीटर अंतराव तोरणा किल्ला हे किल्ले आहेत. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबन्