Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020
अजिंठा लेणी चलचित्र इथे क्लिक करून विडिओ पहा   जागतिक एक हेरिटेज अजिंठा लेणी विडिओ आपण पहा नक्की आवडेल 

भारत देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेली ५ धरणे

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनेल वरती भरपूर धरणांची माहिती घेतली आहे तुम्हाला माहिती आहे का भारतात साधारण किती धरण आहेत ? याचे उत्तर आहे माध्यम आणि मोठ्या स्वरूपाचे तब्बल ३२०० धरण आहेत. यामधीलच आज आपण पाहणार आहोत भारत देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेली ५ धरणे या यादीमध्ये ५व्या क्रमांकाचे धरण आहे 5th Bhakra Dam (329.84) भाक्रा धरण हे धरण भारत देशातील हिमाचल प्रदेश राज्यात बिलासपूर जिल्ह्यात आहे हे धरण सतलज नदीवर बांधण्यात आलेले आहे हे धरण 1948 ते 1963 साली बांधण्यात आले * ह्या धरणाची उंची 226 मीटर म्हणजेच 741 फूट आहे * ह्या धरणाची लांबी 520 मीटर म्हणजेच 1700 फूट एवढी आहे * ह्या धरणाचा जलसाठा 329.84 टि.एम.सी एवढा प्रचंड आहे * या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 1325 मेगा व्हॅट एवढी आहे या धरणाचा पाणी साठा सर्वात ज्यस्त म्हणजेच 329.84 टी.एम.सी. असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठे पाणी साठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 5 व्या क्रमांकाचे धरण आहे 4th Sardar Sarovar Dam (335.41) भारत देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये ४थ्या क्रमांकाचे धरण आहे सरदार सरोव

भारतातील सर्वात ज्यस्त क्षेत्रफळ असलेली ५ राज्य

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात ज्यस्त क्षेत्रफळ असलेली ५ राज्य आणि त्या राज्यांची माहिती प्रथमच आपल्या मराठी भाषेत 05 जम्मू अँड काश्मीर   ϖ भारतातील सर्वात ज्यस्त क्षेत्रफळ असलेले ५व्या क्रमांकाचे राज्य आहे जम्मू आणि काश्मीर   जम्मू आणि काश्मीर चे एकूण क्षेत्रफळ आहे   २२२२३६ चौरस किलोमीटर   ϖ जम्मू आणि काश्मीर हे भारतातील सर्वात उत्तरेकडे असलेले राज्य आहे . या राज्याला भारताचा मुकुट असेसुद्धा म्हणतात .   या राज्याच्या पश्चिमेला पाकिस्तान तर उत्तर व पूर्व दिशांना चीन हे देश आहेत , तर दक्षिणेला हिमाचल प्रदेश हे राज्य आहे . जम्मू - काश्मीरची लोकसंख्या १ , २५ , ४८ , ९२६ एवढी आहे .   काश्मिरी व उर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत . राज्याची साक्षरता ६८ . ७४ टक्के आहे . तांदूळ , गहू व मका ही येथील प्रमुख पिके , सफरचंद हे प्रमुख फळ व पर्यटन हा येथील प्रमुख व्यवसाय आहे . काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणतात . जम्मू - काश्मीरच्या २ राजधान्या आहे