Skip to main content

भारत देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेली ५ धरणे

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनेल वरती भरपूर धरणांची माहिती घेतली आहे 
तुम्हाला माहिती आहे का भारतात साधारण किती धरण आहेत ?
याचे उत्तर आहे माध्यम आणि मोठ्या स्वरूपाचे तब्बल ३२०० धरण आहेत. 
यामधीलच आज आपण पाहणार आहोत
भारत देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेली ५ धरणे 
या यादीमध्ये ५व्या क्रमांकाचे धरण आहे  
5th Bhakra Dam (329.84)
भाक्रा धरण 
हे धरण भारत देशातील हिमाचल प्रदेश राज्यात बिलासपूर जिल्ह्यात आहे  
हे धरण सतलज नदीवर बांधण्यात आलेले आहे
 हे धरण 1948 ते 1963 साली बांधण्यात आले
* ह्या धरणाची उंची 226 मीटर म्हणजेच 741 फूट आहे 
* ह्या धरणाची लांबी  520 मीटर  म्हणजेच 1700 फूट  एवढी आहे 
* ह्या धरणाचा जलसाठा 329.84 टि.एम.सी एवढा प्रचंड आहे 
* या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 1325 मेगा व्हॅट एवढी आहे
 या धरणाचा पाणी साठा सर्वात ज्यस्त म्हणजेच 329.84 टी.एम.सी. 
 असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठे पाणी साठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 5 व्या क्रमांकाचे धरण आहे

4th Sardar Sarovar Dam (335.41)
भारत देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये  ४थ्या क्रमांकाचे धरण आहे
सरदार सरोवर धरण 

हे धरण भारत देशातील गुजरात राज्यात  नावागाम शेजारी आहे  
हे धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले आहे
 हे धरण 1987 ते 2017 साली बांधण्यात आले
* ह्या धरणाची उंची 163 मीटर म्हणजेच 535फूट आहे 
* ह्या धरणाची लांबी  1,210 मीटर  म्हणजेच 3,970 फूट  एवढी आहे 
* ह्या धरणाचा जलसाठा 335.41टि.एम.सी एवढा प्रचंड आहे 
* या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 1450 मेगा व्हॅट एवढी आहे
 या धरणाचा पाणी साठा सर्वात ज्यस्त म्हणजेच 335.41 टी.एम.सी.
हे धरण बांधण्यासाठी एवढा वेळ का लागला हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर त्याचे उत्तर असे आहे कि ह्या धरणाच्या साठ्यामध्ये अनेक लोकांचे नुकसान होत होते म्हणून खूप वेळा आंदोलन झाले त्यामुळे हे धरण थोडे थोडे बनवण्यात आहे नरेंद्र मोदी हे सत्तेमध्ये आल्यावर  त्यांनी पहिले ह्या धरणाचे काम पूर्ण करून घेतले   

 असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठे पाणी साठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये ४थ्या  क्रमांकाचे धरण आहे

*3rd Rihand Dam ( 374.34)
*भारत देशातील सर्वात मोठा जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये ३ऱ्या  क्रमांकाचे धरण आहे 
 रिहन्द धरण 
* याधरणाचे अधिकृत नाव  गोविंद  वल्लभ पंत आहे 
* याधरणाचे नाव उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद  वल्लभ पंत यांच्या नावाने  आहे 
* हे धरण भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यात सोनभद्र जिल्ह्यात आहे  
* हे धरण रिहन्द नदीवर बांधण्यात आलेले आहे
* हे धरण 1954 ते 1962 साली बांधण्यात आले
* हे धरण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूमिपूजन केले व उदघाटन देखील केले 
* ह्या धरणाची उंची 91.46 मीटर म्हणजेच 300 फूट आहे 
* ह्या धरणाची लांबी  934.45 मीटर  म्हणजेच 3,066 फूट  एवढी आहे 
* ह्या धरणाचा जलसाठा 374.34 टि.एम.सी एवढा प्रचंड आहे 
* या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 300 मेगा व्हॅट एवढी आहे
* या धरणाचा पाणी साठा सर्वात ज्यस्त म्हणजेच 374.34 टी.एम.सी. 
 असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठे पाणी साठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये ३ऱ्या  क्रमांकाचे धरण आहे

No2. Nagarjuna Sagar Dam (405)
नागर्जुन सागर धरण
हे धरण भारत देशातील तेलंगणा राज्यात नालगोंडा जिल्ह्यात आहे
हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे
 हे धरण 1955 ते 1967 साली बांधण्यात आले
* ह्या धरणाची उंची 124 मीटर म्हणजेच 407 फूट आहे 
* ह्या धरणाची लांबी  1550 मीटर  म्हणजेच 5085 फूट  एवढी आहे 
* ह्या धरणाचा जलसाठा 405 टि.एम.सी एवढा प्रचंड आहे 
* या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 816 मेगा व्हॅट एवढी आहे
 या धरणाचा पाणी साठा सर्वात ज्यस्त म्हणजेच 405 टी.एम.सी. 
 असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठे पाणी साठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये ४थ्या क्रमांकाचे धरण आहे


No1 Indirasagar (430.84)
* इंदिरा सागर धरण  हे धरण भारत देशातील मध्यप्रदेश राज्यात मुंडी गावाशेजारी आहे
* हे धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आलेले आहे
* हे धरण 1983 ते 2005 साली बांधण्यात आले
* ह्या धरणाची उंची 92 मीटर म्हणजेच 302 फूट आहे 
* ह्या धरणाची लांबी  653 मीटर  म्हणजेच 2142 फूट  एवढी आहे 
* ह्या धरणाचा जलसाठा 430.84 टि.एम.सी एवढा प्रचंड आहे 
* या धरणाची वीजनिर्मिती क्षमता 1000 मेगा व्हॅट एवढी आहे
 या धरणाचा पाणी साठा सर्वात ज्यस्त म्हणजेच ४३०. ८४ टी.एम.सी. 
 असल्यामुळे हे धरण भारतातील सर्वात मोठे पाणी साठा असलेले धरण आहे 

Second
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र  राज्यातील एक महत्वाचे धरण गोसेखुर्द धरण 
हे धरण महाराष्ट्रराज्यातील नागपूर तसेच भंडारा यादों जिल्ह्यांच्या सीमेवर आहे 
 हे धरण भंडारा जिल्ह्याच्या पौनी या गावाशेजारी आहे 
हे धरण वैनगंगा या नदीवर बांधलेले आहे 
याधरणाची उंची 22.5 मीटर म्हणजेच फूट  एवढी आहे 
याधरणाची लांबी 1135 मीटर म्हणजेच फूट  3724 एवढी आहे 
या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ४०. ५१ टी एम सी एवढी आहे 
या धरणाची ऍक्टिव्ह म्हणजेच उपयुक्त पाणी साठवण क्षमता २६. १४ टी एम सी एवढी आहे 
या धरणाला ३३ पाणी सोडण्याचे दरवाजे आहेत 
या धरणातून दोन कॅनॉल जातात त्यातील उजवा कॅनॉल ९९ किलोमीटर वाहत जातो तर डावा कॅनॉल२२.९३  किलोमीटर वाहत जातो

additional
4th Sardar Sarovar Dam (335.41)
या धरणामधून गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना पाणी व वीज पुरवठा केला जातो 
या धरणावरती वीजनिर्मितीसाठी २०० मेगा व्हॉट चे ६ तसेच ५० मेगा व्हॉट चे ५ अशे एकूण ११ टर्बाइन्स बसवलेले आहेत हे सर्व ११ टर्बाइन्स एकूण १४५० मेगा व्हॉट वीजनिर्मिती करतात 
हे धरण भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती मध्ये ५ व्या क्रमांकाचे धरण आहे 
या धरणाच्या पाण्यावरती एकूण १७,९२० चौरस किलोमीटर क्षेत्र ओलिता खाली आले आहे  
या मध्ये १२ जिल्हे ६२ तालुके  ३३९३ गावांचा समावेश आहे

या धरणाची उंची हि टप्या टप्याने वाढवण्यात आली ती अश्या प्रकारे 
 १९९९ साली ह्या धारांची उंची होती ८८ मीटर 
ती २००० साली ९० मीटर 
२००२ साली ९५ मीटर 
२००४ साली ११० मीटर 
२००४ साली  १२१.९२ मीटर
२०१३ साली  १३१.५ मीटर
२०१३ साली  १३८.६८ मीटर 
१७  जून २०१७ या धरणाची उंची हि १६३ मीटर 535 फूट एवढी करण्यात अली 

भारताचे पहिले उपपंतप्रधान तसेच भारताचे पहिले गृह मंत्री  सरदार वल्लभभाई पटेल याचा जगातील सर्वातमोठा पुतळा ज्याचे नाव आहे स्टॅचू ऑफ युनिटी हा ह्याच धरणाचा समोरील बाजून नर्मदा नदी पात्रा मध्ये  बनवला आहे याची उंची  १८२ मीटर  597 फूट एवढी आहे

Comments

Popular posts from this blog

भारतातील आणि जगातील धरणे

******   भारतातील आणि जगातील धरणे    ******** जगातील   सर्वात   मोठी ५    धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  जगातील   सर्वात   मोठे   धरण   करिबा   (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  भारतातील सर्वात मोठी ५ धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)           इंदिरा   सागर   धरण                                  सरदार   सरोवर   धरण                                   रिहंद   धरण                              भाख्रा   नागल   धरण                                नागार्जुन सागर धरण   इडुक्की   धरण (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)                                    महाराष्ट्र सर्वात मोठी 5 धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  कोयना   धरण                   उजनी   धरण                   जायकवाडी   धरण           तोतलाडोह धरण                ईसापूर   धरण घोसेखुर्द   धरण पुणे जिल्यातील २८ धरणे      पुणे   जिल्ह्याती    धरणे    फुल्ल           पुणे   जिल्ह्याती   धरणे भाग २           पुणे   जिल्ह्याती धरण भाग   १      ——————————— पुणे   ध

भारतातील सर्वात उंच 6 धरणे

             भारतातील सर्वात उंच 6 धरणे Click here for 👉 youtube video नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात उंच 6 धरणे पाहणार आहोत    6 श्रीशैलम धरण 6 श्रीशैलम धरण भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये सहाव्या क्रमांकाचे धरण आहे श्रीशैलम   हे धरण आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यात आहे भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीमध्ये  श्रीशैलम धरणाचा  3 रा क्रमाला येतो  हे धरण तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर आहे श्रीशैलम धरण कृष्णा  ह्या नदीवर 1960 ते 1981 साली बांधण्यात आलेले आहे याधरणाची उंची 145.10 मीटर  म्हणजे 476 फूट आहे  या धरणाची लांबी 512 मीटर  म्हणजे 1680 फूट आहे  श्रीशैलम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 308 टीएम सी असून हे भारतातील ६ व्या क्रमांकाचे सर्वात ज्यास्त  पाणीसाठा असलेले धरण आहे  श्रीशैलम याधरणावर 1670 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे  श्रीशैलम मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंग मधील २ रे ज्योतिर्लिंग आहे  तसेच ह्याठिकाणाचे अ

सीदोजी राजेनिंबाळकरांचा गुमठ वडगाव निंबाळकर

 बारामती मधील छत्रपती राजाराम महाराज यांचा महाराष्ट्रातील प्रथम शिलालेख  तसेच औरंगजेब बादशहा वडगाव निंबाळकर शाखा नवीन वंशावळ  वडगाव निंबाळकर समाधी लेख   हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती  तालुक्यातील (कोऱ्हाळे  ) जवळ असलेल्या  मौजे वडगाव निंबाळकर  गावातील  गावाच्या वस्ती  बाहेर असलेल्या एका वैयक्तिक निंबाळकर घराण्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या घुमटाच्या समाधी वर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कोरलेला आहे .घुमटाचा आकार भव्य मोठा असून त्यावर चोहो बाजूने नक्षी काम केलेले आहे गाभाऱ्यात  शिवपिंडी असून आतमध्ये काही देवकोष्ठ कोरलेली आहेत .शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ३५ ओळीचा पुरवणी सह दोन भागात विभागाला गेला असून शुद्ध मराठी भाषेत आहेत काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.  गावाचे  नाव : वडगाव निंबाळकर   ता.बारामती  , जि. पुणे   शिलालेख वाचन  शके १६१५ श्रीमुख नाम संवछरे मार्गेश्वर शु  घ प्रतिपदेस गुमठ समाप्त. विठोजी राजे निंबाळकर.  मोकादम मौजे वडगाव त्या ची स्त्री रखमाआवा(बाई) त्या  चे पुत्र संताजीराजे त्या  ची स्त्री गुणाआवा(बाई) त्याचे पुत्र सिदोजीराजे त्या ची