Skip to main content

जायकवाडी धरण

 

जायकवाडी धरण



नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्यातील  एक महत्वाचे धरण पाहणार आहोत ते म्हणजे जायकवाडी धरण


आपण महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास जायकवाडी धरण २ ऱ्या क्रमांकावर येते 

तर महाराष्ट्रातील एकूण जलसाठा असलेल्या धरणांची यादी केल्यास हे धरण ३ ऱ्या क्रमांकावर येते


हे धरण पैठण तालुक्यातील पैठण गावाजवळ आहे


जायकवाडी हे धरण अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमेवर आहे 


जायकवाडी हे धरण औरंगाबाद शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर तसेच 

हे धरण पैठण शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे


जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवर बांधले आहे.


जायकवाडी धरणाचे बांधकाम 1965 ते 1976 साली झाले


या धरणाच्या जलाशयाला नाथसागर जलाशय असे म्हणतात 


जायकवाडी धरणाची उंची 41.30 मीटर म्हणजेच 135 फूट आहे

या धरणाची लांबी 9998 मीटर म्हणजेच 32802 फूट आहे 


या धरणाला 27 दरवाजे आहेत


जायकवाडी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 102.73 टीएमसी म्हणजेच 102730 दशलक्ष घनफूट इतकी आहे


 या धरणाची पाणी साठवण्याची एकूण उपयुक्त क्षमता 76.67 टीएमसी म्हणजेच 76670 दशलक्ष घनफूट इतकी आहे


या धरणातून दोन कालवे जातात डावा आणि उजवा कळवा 



उपयुक्त जलसाठा आणि एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वातमोठी धरणे  अनुक्रमे 

प्रथम क्रमांकावर कोयना 100.14 टी. एम. सी 

दुसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 76.67 टी. एम. सी 

आणि तिसऱ्या क्रमांकावर उजनी 53.58 टी. एम. सी 



एकूण जलसाठा असलेली महाराष्ट्रातील सर्वातमोठी धरणे  अनुक्रमे 

प्रथम क्रमांकावर उजनी 117.25 टी. एम. सी 

दुसऱ्या क्रमांकावर कोयना 105.26

आणि तिसऱ्या क्रमांकावर जायकवाडी 102.73 


उपयुक्त पाणीसाठा आणि एकूण पाणीसाठा म्हणजे 

धरणातील जेवढा पाणीसाठा प्रत्यक्ष वापरात येतो त्या पाणीसाठ्याला उपयुक्त पाणीसाठा म्हणतात आणि राहिलेला पाणी साथ आहे त्याला डेड म्हणजेच मृद पाणीसाठा म्हणतात 

उपयुक्त आणि मृद पाणीसाठा मिळून जो संपूर्ण धरणाचा पाणीसाठा होतो तो म्हणजेच एकूण पाणीसाठा 

म्हणूनच मित्रांनो धरणाने मोजमाप करताना एकूण आणि उपयुक्त साठा दोन्हीचा विचार केला जातो 


६० किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे




Comments

Popular posts from this blog

भारतातील आणि जगातील धरणे

******   भारतातील आणि जगातील धरणे    ******** जगातील   सर्वात   मोठी ५    धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  जगातील   सर्वात   मोठे   धरण   करिबा   (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  भारतातील सर्वात मोठी ५ धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)           इंदिरा   सागर   धरण                                  सरदार   सरोवर   धरण                                   रिहंद   धरण                              भाख्रा   नागल   धरण                                नागार्जुन सागर धरण   इडुक्की   धरण (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)                                    महाराष्ट्र सर्वात मोठी 5 धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  कोयना   धरण                   उजनी   धरण                   जायकवाडी   धरण           तोतलाडोह धरण                ईसापूर   धरण घोसेखुर्द   धरण पुणे जिल्यातील २८ धरणे      पुणे   जिल्ह्याती    धरणे    फुल्ल           पुणे   जिल्ह्याती   धरणे भाग २           पुणे   जिल्ह्याती धरण भाग   १      ——————————— पुणे   ध

भारतातील सर्वात उंच 6 धरणे

             भारतातील सर्वात उंच 6 धरणे Click here for 👉 youtube video नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात उंच 6 धरणे पाहणार आहोत    6 श्रीशैलम धरण 6 श्रीशैलम धरण भारतातील सर्वात उंच धरणांच्या यादी मध्ये सहाव्या क्रमांकाचे धरण आहे श्रीशैलम   हे धरण आंध्र प्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यात आहे भारतातील सर्वात ज्यास्त वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीमध्ये  श्रीशैलम धरणाचा  3 रा क्रमाला येतो  हे धरण तेलंगणा आणि आंध्रप्रदेश ह्या दोन राज्यांचा सीमेवर आहे श्रीशैलम धरण कृष्णा  ह्या नदीवर 1960 ते 1981 साली बांधण्यात आलेले आहे याधरणाची उंची 145.10 मीटर  म्हणजे 476 फूट आहे  या धरणाची लांबी 512 मीटर  म्हणजे 1680 फूट आहे  श्रीशैलम या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 308 टीएम सी असून हे भारतातील ६ व्या क्रमांकाचे सर्वात ज्यास्त  पाणीसाठा असलेले धरण आहे  श्रीशैलम याधरणावर 1670 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती केली जाते त्यामुळे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा 4 थ्या क्रमांकाचा  जलविद्युत प्रकल्प आहे  श्रीशैलम मल्लिकार्जुन हे १२ ज्योतिर्लिंग मधील २ रे ज्योतिर्लिंग आहे  तसेच ह्याठिकाणाचे अ

सीदोजी राजेनिंबाळकरांचा गुमठ वडगाव निंबाळकर

 बारामती मधील छत्रपती राजाराम महाराज यांचा महाराष्ट्रातील प्रथम शिलालेख  तसेच औरंगजेब बादशहा वडगाव निंबाळकर शाखा नवीन वंशावळ  वडगाव निंबाळकर समाधी लेख   हा शिलालेख पुणे जिल्ह्यातील बारामती  तालुक्यातील (कोऱ्हाळे  ) जवळ असलेल्या  मौजे वडगाव निंबाळकर  गावातील  गावाच्या वस्ती  बाहेर असलेल्या एका वैयक्तिक निंबाळकर घराण्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या घुमटाच्या समाधी वर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला कोरलेला आहे .घुमटाचा आकार भव्य मोठा असून त्यावर चोहो बाजूने नक्षी काम केलेले आहे गाभाऱ्यात  शिवपिंडी असून आतमध्ये काही देवकोष्ठ कोरलेली आहेत .शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ३५ ओळीचा पुरवणी सह दोन भागात विभागाला गेला असून शुद्ध मराठी भाषेत आहेत काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.  गावाचे  नाव : वडगाव निंबाळकर   ता.बारामती  , जि. पुणे   शिलालेख वाचन  शके १६१५ श्रीमुख नाम संवछरे मार्गेश्वर शु  घ प्रतिपदेस गुमठ समाप्त. विठोजी राजे निंबाळकर.  मोकादम मौजे वडगाव त्या ची स्त्री रखमाआवा(बाई) त्या  चे पुत्र संताजीराजे त्या  ची स्त्री गुणाआवा(बाई) त्याचे पुत्र सिदोजीराजे त्या ची